Keshav Upadhye Criticize Maharashtra Government : राज्यातील आघाडी सरकार म्हणजे विद्यार्थीविरोधी सरकार आहे. गेल्या वर्षी पदवी,अंतिम वर्षाच्या परीक्षांचा घोळ घालण्यात आला. त्यानंतर न्यायालयाला राज्य सरकारला फटकारावे लागले. ...
नाशिकः एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने कॉलेजरोडवरील प्राचार्य टी. ए. कुलकर्णी सर्कल येथे सरकारविरोधात घोषणाबाजी करीत परीक्षा पूर्वनियोजित वेळेतच घेण्याची मागणी केली. तर पंचवटीतील गणेशवाडी येथे संत ज्ञाने ...
मेशी : गेल्या वर्षापासून सतत कोरोनाची कारणे देऊन राज्यलोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...