कोरोनामुळे सरळसेवा भरती न झाल्याने आणि एमपीएससीचीही परीक्षा न झाल्याने राज्य सरकारने विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत एक वर्ष वाढीव संधी देण्याचा निर्णय घेतला ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीला पत्र लिहून नवा परीक्षा पॅटर्न २०२५ पासून लागू करण्याची विनंती केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून अकरा दिवस उलटले तरी याबाबत एमपीएससीने निर्णय घेतलेला नाही. ...