कोल्हापूर जिल्ह्यात प्राथमिक पाहणीत चार तालुके दुष्काळसदृश जाहीर झाले होते, परंतु सरकारने जाहीर केलेल्या दुष्काळी तालुक्यात कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश केलेला नाही. त्यामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे सोमवारी जिल्हाधिकार ...
शहरालगतच्या गारमाळ येथे मंडळाधिकारी शेख अल्लाबक्ष यांना मारहाण झाली. मारहाण करणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, या मागणीसाठी ५ नोव्हेंबर रोजी महाराष्टÑ राज्य तलाठी संघातर्फे एकदिवसीय लेखणीबंद आंदोलन करण्यात आले. ...
दिवाळीत नोंदीत बांधकाम कामगारांना १० हजार रुपये भेट द्यावी, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी लाल बावटा बांधकाम कामगार संघटनेने सोमवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी आंदोलकांना चर्चेला बोलवू ...
प्राऊटिस्ट ब्लॉक इंडियाच्या वतीने तीन दिवसीय कॅडर ट्रेनिंग कॅम्प जलाराम मंदिर सभागृहात घेण्यात आला. शिबिराच्या उद्घाटनानंतर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ग्रामीण भागातील शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवून सरकारच्या धोरणाविरोधात आक्रो ...
राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाऱ्या विरोधात शेतकऱ्यांनी आपला आक्रोश मांडला. लक्ष्मी मंगल कार्यालयात सर्व शेतकरी एकत्र आले. व तेथून टी-पॉर्इंटवर जाऊन आंदोलन करणार होते. दरम्यान विविध विभागाचे अधिकारीच शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित झाले. ...
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अनेक समस्या घेऊन तालुका काँग्रेस पक्षाच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात हजारो शेतकरी बांधव सहभागी झाले होते. ...
दुष्काळामुळे खचून गेलेल्या तालुक्याला दुष्काळग्रस्त यादीतून बाद करून भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडची चटणी-भाकर हिरावली. त्याच्या निषेधार्थ शनिवारी शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीने मोर्चा काढून थेट मुख्यमंत्र्यांनाच चटणी-भाकरीचे दान दिले. ...