वनसंरक्षक कार्यालयाकडून चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांची अद्याप सोडवणूक झालेली नाही. त्याच्या निषेधार्थ सोमवारी कसबा बावडा मार्गावरील वनसंरक्षक कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता रस्त्यावर आलेल्या प्रकल् ...
स्थानिक बस स्थानक येथून रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास निघालेला आॅटो चालक व मालकांचा मोर्चा इंगोले चौक, ठाकरे मार्केट चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक, इंदिरा गांधी पुतळा चौक होत दुपारी १ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात ...
धनगर समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गाचे आरक्षण लागू करण्याची मागणी प्रलंबित आहे. सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शनिवारी येथे धनगर समाज बांधवांनी आक्रोश आंदोलन केले. यावेळी देता की जाता, असा इशाराही समाजबांधवांनी देत सरकारविरोधात घोषणा ...
गत ३० वर्षापासून प्रलंबित असलेल्या अड्याळ तालुका निर्मितीसाठी परिसरातील नागरिक आता आक्रमक झाले असून शुक्रवारी अड्याळ येथे कडकडीत बंद पाळून नायब तहसीलदार कार्यालयावर शेकडो नागरिकांचा मोर्चा धडकला. ...
राज्य शासन सातत्याने तूर, हरभरा उत्पादक शेतकºयांची फसवणूक करत आहे. हमी भाव जाहीर करून प्रत्यक्ष खरेदी करण्याचे टाळत आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांसोबतच खरेदी विक्री संघ, बाजार समित्या अडचणीत आहे. ...
नाशिक : ‘एकच नारा, सातबारा कोरा’, ‘दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा’, ‘महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका’, ‘वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा’ आदी मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने हजारो शेतकरी, आदिवासी बांधवांचा लाँग मार्च गुरुवारी (दि.२१) स ...
जम्मू-काश्मीरमधील पुलवामाजवळ अवंतीपुरा या ठिकाणी सैन्याच्या गाडीवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध अंबाजोगाईत नोंदविण्यात आला. अंबाजोगाई शहरातील महिलांनी शहरातून निषेध मोर्चा काढला. ...
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाभरातील ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. ...