monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते. Read More
Maharashtra Rain Updates : येणाऱ्या काही दिवसांत पावसाचा हा जोर कमी होण्याची शक्यता आज प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या अंदाजावरून दिसून येत आहे. तर कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर चांगलाच कमी झाला आहे. ...
उजनी रात्री आठ वाजता ८० टक्के भरले असून, शंभर टक्के भरण्यासाठी अवघे २० टक्के पाणी पातळी कमी आहे. सध्या उजनी धरणात एकूण १०५. ४४ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ४१.७८ क्युसेक उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. आणखी दोन दिवस दौंड येथील विसर्ग असाच चालू राहिल्यास उजन ...
भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) शनिवारी ३ ऑगस्ट रोजी सकाळी पूर्णक्षमतेने भरल्यामुळे धरणाच्या स्वयंचलित ४५ दरवाजांतून (मोऱ्या) निरा नदीपात्रात सुमारे ३५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे धरण भरल्यामुळे पूर्व भागातील तालुक्यातील पिकासह ...