monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते. Read More
धरणाची पाणी पातळी तब्बल ४८ तासांनंतर कमी होत असल्याने महान धरणातून सुरू असलेला विसर्ग ३ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता बंद करण्यात आला. यादरम्यान धरणातून १०.४५ दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. सद्यःस्थितीत धरणाची पातळी ८०.३४ टक्के आहे. ...
मागील पंधरवड्यापासून संततधार पाऊस सुरू असल्याचा लाभ धरणातील पाणीसाठा वाढण्यास झाला आहे. इसापूर धरणात ५०.८१ टक्के पाणीसाठा झाला असून, अजूनही पाणलोट क्षेत्रात अधूनमधून पाऊस सुरूच असल्याने पाणीसाठा झपाट्याने वाढत असल्याचे धरण प्रशासनाने सांगितले. ...
Maharashtra Rain Updates : येणाऱ्या काही दिवसांत पावसाचा हा जोर कमी होण्याची शक्यता आज प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या अंदाजावरून दिसून येत आहे. तर कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर चांगलाच कमी झाला आहे. ...
उजनी रात्री आठ वाजता ८० टक्के भरले असून, शंभर टक्के भरण्यासाठी अवघे २० टक्के पाणी पातळी कमी आहे. सध्या उजनी धरणात एकूण १०५. ४४ टीएमसी पाणीसाठा झाला असून, ४१.७८ क्युसेक उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. आणखी दोन दिवस दौंड येथील विसर्ग असाच चालू राहिल्यास उजन ...