पावसाळा म्हटलं की, सर्वांकडे गरमा गरम भजी तयार करण्याचा बेत असतोच. अशावेळी कांद्याच्या भजी, बटाट्याची भजी तयार करण्यात येतात. पण त्याच त्याच भजी खाऊन कंटाळा येतो. ...
जिल्ह्यातील धरणसाठे एकीकडे तळाला गेलेली असताना दुसरीकडे गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत २५ टक्केच पाऊस पडल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. चांगल्या पावसाची प्रतीक्षा जिल्हावासियांना लागली आहे. ...