बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात दि. ०३ व ०४ सप्टेंबर २०१९ रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. या सारख्या मोठ्या पावसानंतर महापालिका क्षेत्रात लेप्टोच्या (Leptospirosis) रुग्णसंख्येत वाढ होऊ शकते. ...
पावसाळ्यामध्ये अल्हाददायी वातावरणासोबतच डासांमुळे होणाऱ्या आजारांचा धोका वाढतो. डासांमुळे डेंग्यू, मलेरिया यांसारखे घातक आजार होतात. पण तुम्हाला माहीत आहे का? फक्त हेच आजार नाही तर इतरही अनेक गंभीर आजार डासांमुळे होतात. ...
आतापर्यंत मक्याचं कणीस आपण भाजून किंवा उकडून खातो. त्यातल्यात्यात वेगळं म्हणून आपण त्याचे दाणे काढून कॉर्न चाट किंवा कॉर्न मसाला यांसारखे पदार्थ तयार करून खातो. ...
गेल्या पन्नास वर्षांतील सरासरीच्या तुलनेत या वर्षीच्या ८ ते १४ आॅगस्ट या आठवडाभराच्या काळात देशभरात तब्बल ४५ टक्के एवढ्या अधिक पावसाची नोंद झाल्याची आकडेवारी भारतीय हवामान शास्त्र विभागाने जाहीर केली आहे. ...
मान्सूनचा पॅटर्न बदलतोय, असे मत मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ‘लोकमत’च्या ‘कॉफी टेबल’ या मुलाखत सदरातंर्गत मांडले. ...
आपण थंडीमध्ये त्वचा सॉफ्ट ठेवण्यासाठी मॉयश्चरायझरचा वापर करतो. त्यामुळे कोरड्या आणि शुष्क त्वचेची समस्या दूर होते. परंतु, मॉयश्चरायझर फक्त थंडीतच नाही तर दररोज, प्रत्येक सीझनमध्ये लावणं फायदेशीर ठरतं. ...
केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. बाजारात मिळणाऱ्या महागड्या उत्पादनांसोबतच अनेक घरगुती उपायही केले जातात. पण आपल्यापैकी अनेकजण केसांसाठी शॅम्पू आणि कंडिशनरचा वापर करतातच. ...