हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर प्रशासनास दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्ती निवारण कक्षाने केले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येत्या ४८ तासांत मान्सूनचा पाऊस दक्षिण कोकणसह गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील २-३ दिवसांत तो महाराष्ट्रातील बऱ्याच भागात येण्यास परिस्थिती अनुकूल असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिला.विदर्भात विखुरलेल् ...
रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या गाव तसेच रत्नागिरी शहराचा सागरी भाग व परिसरातील अन्य गावांना पावसाळ्यात सागरी अतिक्रमणाचा धोका आहे. मिऱ्या गावात सागरी प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या २५४ मीटर दगडी धूप प्रतिबंधक बंधारा खचून अनेक ठिकाणी कोसळल्याने भगदाडे ...