वारणा व कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पाटबंधारे विभाग, महसूल, पोलीस हे सर्व विभाग समन्वयाने काम करत आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारच्या काळजीचे कारण नाही. जिल्ह्यात स्थिती नियंत्रणात आहे, असे प्रतिपादन जिल्हाध ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी धोम वगळता मुख्य धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सध्या कोयना धरणात ८३.६६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला पावसाचा जोर शुक्रवारी कमी राहीला. शहरातही उघडझाप होऊन काहीकाळ सुर्यदर्शनही झाले. पंचगंगा नदीची पाणी पातळी इंचा-इंचाने कमी होऊन ती सायंकाळपर्यंत ४२.१० फूटांवर राहीली. ...
कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर मंदावला आहे. कोयना, महाबळेश्वर, नवजा येथे पडलेल्या पावसामुळे धरणात २७ हजार ७५९ क्युसेक आवक सुरू आहे. धरणातून १७ हजार ४५४ क्युसेक विसर्ग सुरू असल्याने पाणीसाठा संथगतीने वाढत आहे. धरणात सध्या ८२. ...
कोल्हापूर जिल्हा आणि शहराचा पुराचा धोका कायम असून, कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचे पाणी कोल्हापूर शहर आणि गावांमध्ये घुसल्याने नागरिकांच्या स्थलांतरास सुरुवात झाली आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला होता. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर आणखी कायम असून, आता कोयना धरणासह बलकवडी आणि मोरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयनेतून सध्या ९५४१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, सततच्या पावसामुळे पाटण तालुक्यात घरांची पडझड स ...
कोयना धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत असून धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज दुपारी 4 वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलून नदीपात्रात पाणी सोडण्यास प्रारंभ करण्यात आला. ...
विजयदुर्ग समुद्र किनारपट्टीवर आलेल्या उधाणाच्या पाण्याने संपूर्ण समुद्रकिनारा पाण्याने वेढला गेला. यामुळे किनाऱ्यावरील वाळूवर सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. ...