सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने पूर्णपणे उघडीप दिली असून, कोयना धरण परिसरात २४ तासांत काहीच पाऊस झाला आहे. तर धरणातून पाणी सोडणे बंद करण्यात आले आहे. दरम्यान, महाबळेश्वर येथे फक्त चार मिलीमीटर पाऊस झालेला आहे. ...
भोकरदन शहरासह २५ गावांना पाणीपुरवठा करणारे दानापूर येथील जुई धरणात केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्याने उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, तहसीलदार संतोष गोरड यांनी बुधवारी धरणाची पाहणी केली. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात अनेक दिवस संततधार पाऊस झाल्याने प्रमुख धरणात सद्य:स्थितीत ९६ टक्क्यांच्या पुढे पाणीसाठा आहे. तर कोयनेसह महाबळेश्वर आणि नवजा येथे पाच हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. ...
सातारा जिल्ह्यातील कोयनेसह प्रमुख धरण परिसरात पावासने उघडीप दिली आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होत आहे. तर कोयना परिरसात २४ तासांत अवघा ३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी धरणात पाण्याची आवक होत आहे. यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी पाणी सोडण्यात येत आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी आवक होत असल्याने कोयना धरण ९९ टक्के भरले आहे. धरणात १०४.१७ टीएमसी साठा असून, पाऊस वाढल्यास कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धरण क्षेत्रात पावसाने काहीसी उघडीप दिली असून, गुरुवारी सकाळपर्यंत कोयना धरणात १०३.२० टीएमसी इतका साठा झाला होता. तर धरणाच्या पायथा वीजगृहातूनच पाणी सोडणे सुरू आहे. उरमोडी धरणातून १५९०, तारळीतून १४७८ क्युसेक पाण्याचा ...