सावंतवाडी येथील गांधी चौकात गटार तुंबल्याने पावसाचे पाणी नजीकच्या पोकळे यांच्या दुकान परिसरात शिरले. त्यामुळे त्या ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली. अखेर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी त्या ठिकाणी पाहणी करीत आपत्कालीन यंत्रणेद्वारे गटार खोदून पाण्या ...
कोल्हापूर जिल्ह्यात गुुरुवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहीला. अधून-मधून काही वेळ उघडीप मिळत असल्याने नागरीकांना दिलासा मिळत होता, तर पंचगंगा नदीची कसबा बावडा येथे राजाराम बंधाऱ्याजवळ पाण्याची पातळी ही दोन फूटांनी कमी आली असून सायंकाळी २१ फूट होती. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज अखेर 15.20 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात कालपासून आज सकाळपर्यंत सरासरी 1.1 मि.मी. इतका पाऊस झाला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. दिवसभर उघडझाप राहिली असून, अधूनमधून जोरदार कोसळणाऱ्या सरी मात्र पाणीच पाणी करीत होत्या. गगनबावडा, चंदगड, भुदरगड, आजरा तालुक्यांत मात्र पावसाची रिपरिप कायम राहिली. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल ...
सातारा जिल्ह्यातील धरण परिसरात सुरू असणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी तिसºया दिवशी काहीसा मंदावला असलातरी धरणात पाण्याची आवक सुरूच आहे. तर कोयना धरणात बुधवारी सकाळपर्यंत २८.१० टीएमसी एवढा साठा झाला होता. पश्चिम भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. ...
कोल्हापूर जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला असून गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत अतिवृष्टी झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून विविध नद्यांवरील दहा बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे. ...
अकोला : पावसाळा सुरू होऊन २५ दिवस उलटून गेले; मात्र सार्वत्रिक दमदार पाऊस बरसला नसल्याने २५ जूनपर्यंत जिल्ह्यात केवळ ३० टक्केच खरीप पेरण्या झाल्या आहेत. उर्वरित पेरण्यांसाठी सार्वत्रिक दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे. ...
साताऱ्यासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात दोन दिवसांपासून संततधार सुरू असून यामुळे कोयनेसह सर्वच धरणात पाण्याची आवक होऊ लागली आहे. त्यामुळे धरणसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. कोयनेत मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ७३१३ क्युसेक पाण्याची आवक झाली असून पाणी ...