आता तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी समोर येऊन सांगायला हवे, हिंदू दहशतवाद ही थेअरी वास्तवात होती का असा प्रश्नही मेहबूब मुजावर यांनी केला आहे. ...
Malegaon Bomb blast 2008: विशेष एनआयए न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सात आरोपींची निर्दोष सुटका केली. या निकालावर सरसंघचालक मोहन भागवत काय बोलले? ...
Sanjay Raut News: महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात सातत्याने धर्म आणि समाजाविषयी विष पेरले जात आहे. देशात आणि समाजात दुही राहता कामा नये, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...