पोलिस सूत्राकडील माहितीनुसार, वैराग पोलिस ठाणे हद्दीत गेल्या वर्षभरात गहाळ झालेले एकूण २८ मोबाईलचे तांत्रीक विषलेश्नाव्दारे शोध घेऊन तक्रारदार यांना पोलिस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते परत करण्यात आले. ...
डिजिटल इंडियामध्ये आणि मोबाईलच्या जमान्यात आता व्हॉट्सअप वापरणं ही काळाजी गरज बनली आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून संवाद आणि महत्त्वाचे डॉक्युमेंट ... ...