सॅमसंगने सोमवारी एक मोठी घोषणा केली, आता वापरकर्ते त्यांचे खराब झालेले स्मार्टफोन, टॅब्लेट, स्मार्टवॉच वर्षातून दोनदा कोणत्याही अतिरिक्त खर्चाशिवाय दुरुस्त करून घेऊ शकतील. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवायसी करण्याची प्रक्रिया सतत सुरू असली तरी अद्याप शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. ...
Best Screen Guard For Smartphone: लोक यापासून वाचण्यासाठी फोनला कव्हर, स्क्रीन प्रोटेक्टर लावतात. परंतु या गोष्टी समाधानासाठी असतात. कारण जर चांगला स्क्रीन गार्ड लावला नाही तर तो फुटेलच परंतु आतील स्क्रीनही फुटली तर... कंपन्यांचे हेच तर उत्पन्न असते. ...