महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Uddhav Thackeray Raj Thackeray: ‘एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी’ असे उद्धव ठाकरे यांनी राज यांच्या साक्षीने ५ जुलै रोजीच्या मेळाव्यात जाहीर केले होते. ...
पालिकेने लवकरात लवकर खड्डे बुजवून नागरिकांचा प्रवास सुखकर न केल्यास पुढील वेळेस महापालिकेच्या अधिकाऱ्यांना या खड्ड्यांची सफर घडविण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. ...
आंदोलनामधून कुणाला काय मिळाले? यापेक्षा टोलेबाजीच जास्त झाली. राजकारणात एकाला टोचले की दुसरा शांत बसेल, असे कधी झालेय का? त्यामुळे आता मनसेकडे लक्ष लागलेय. ...
आयुष्याची ३० वर्ष विरोधात घालवली. सातत्याने संघर्ष केला. कार्यकर्त्यांनी कधीच सत्तेचा उपभोग घेतला नव्हता. आज सत्तापक्षात जाताना त्यांना आनंद होत आहे असं वैभव खेडेकर यांनी म्हटलं. ...