महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
ठाकरे आणि गर्दी हे समीकरण आमच्यासाठी नवीन नाही. ५०-६० वर्ष आम्ही गर्दी बघतोय. कार्यकर्त्यांना काय सूचना द्यायच्या हे सांगण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलं. ...
Raj Thackeray - Uddhav Thackeray, Vidhan Sabha Adhiveshan: हिंदी भाषा सक्तीचा जीआर रद्द केल्यावरून दोन्ही ठाकरे बंधू याला मराठीचा, आपला विजय मानत आहेत. तर भाजपा उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री असताना त्रिभाषा आयोगाचा अहवाल स्वीकारला होता, तो आपण रद्द केल ...
उत्तर भारतातील अनेक जण इथे येतात मग तिथे मराठी शिकवली पाहिजे. दीडशे वर्षाची भाषा ३०० वर्षाच्या भाषेवर वरचढ ठरवण्याचा प्रयत्न झाला ते मान्य होणार नाही असं त्यांनी सांगितले. ...
Raj Thackeray Hindi Language GR Maharashtra: महायुती सरकारने राज्यात पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू केले होते. पण, संतप्त लाट उसळल्यानंतर सरकारने दोन्ही शासन निर्णय रद्द केले. ...