महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Gangubai Kathiawadi : राजकारणी, पोलिसांपाठोपाठ सध्या घरमालकाच्या लालसेपोटी टेकूवर उभ्या असलेल्या धोकादायक इमारतीत पोटासाठी वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला जीव धोक्यात घालून देहविक्रीचा व्यवसाय करीत आहे. ...
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना राज्यात नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामपंचायतमधील नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून निवडून यावा, याबाबत निर्णय घेतला होता. ...
Maharashtra Political Crisis: मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईनंतर आता शेकडो शिवसैनिक पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ...