महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीही ‘काँग्रेस’च्याच वाटेवर असून, पक्षातील कार्यकर्त्यांची वानवा असल्याची खंत बोलून दाखवण्यात येत आहे. यावरुन मनसेने राष्ट्रवादीवर पलटवार केला आहे. ...
मिलिंद कुलकर्णी मंत्र, यंत्र व तंत्रभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशकात शासकीय कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर पडलेल्या धाडी आणि सापडलेली मोठी ... ...
बेस्टचा मागील काळात मोठा संप झाला होता. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देऊ, बेस्ट महापालिकेत विलीन करू असं आश्वासन दिले. परंतु त्यावर काहीच झाले नाही असा टोलाही मनसेने शिवसेनेला लगावला. ...