ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
दसरा मेळाव्यात केवळ चिखलफेक होत होती. याठिकाणी कुठलेही विचार मांडले गेले नाहीत. त्यामुळे मनसेचे जे विचार मराठी माणूस, हिंदुत्वासाठी आहेत ते लोकांपर्यंत पोहचवावे असं राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सांगितले. ...
MNS Gajanan Kale Slams ShivSena Uddhav Thackeray : मनसेने शिवसेना आणि आदित्य ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. "आता शिल्लक सेना प्रमुख यांना राष्ट्रवादीच "घड्याळ"नाहीतर अबू आझमीच्या "सायकल"चाच आधार" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. ...
चुकीच्या जागी सायकल ट्रॅक उभारून लोकांच्या पैशांचा अपव्यय करण्यापेक्षा लोकांना काय हवे याचा विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांसह नागरिकांनी दिली. ...