महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
लोकमत न्यूज नेटवर्क भिवंडी: भिवंडीसह ठाणे जिल्ह्याच्या अनधिकृत शाळा मोठ्या प्रमाणात वाढल्या असून या अनधिकृत शाळांवर जिल्हा शिक्षण विभागाने त्वरित ... ...
आम्ही उद्धव ठाकरेंना स्पष्ट सांगितले आहे. नाना पटोलेंनी काँग्रेस स्वबळावर लढणार असं म्हणतात ही त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. आपण एकत्र आलोय याची घोषणा करू असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. ...
रत्नागिरी : शहरातील प्रलंबित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प दांडेआडोम येथे करण्यात येणार आहे. याठिकाणी विनाविलंब घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प मार्गी लावावा, ... ...