या सर्व वादांच्या पार्श्वभूमीवर गौतमी पाटीलला आता मायभूमीतून बळ मिळालं आहे. माजी मंत्री आणि भाजप नेते जयकुमार रावल यांच्या हस्ते तिचा 'खान्देश कन्या' म्हणून गौरव करण्यात आलाय. ...
विधानपरिषद निवडणुकांवेळी काँग्रेसमधील अतंर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. या वादामुळे नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील शीतयुद्ध समोर आलं. त्यातच, थोरात यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. ...
पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळा नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेल्या जगताप यांच्यामुळेच उपमुख्यमंत्री पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती. ...