Tokyo Olympics 2020 Closing Ceremony: नीरज चोप्राचे सुवर्ण, मीराबाई चानू व रवी कुमार दहिया यांचे रौप्य आणि पी व्ही सिंधू, बजरंग पुनिया, लवलिना बोरगोईन व पुरुष हॉकी टीमचे कांस्य अशी एकूण ७ पदकांची कमाई करून भारतीय खेळाडूंनी ऑलिम्पिक स्पर्धेतील आतापर्य ...
Free air Travel from Airlines: भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकली आहेत. यामध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि 4 कांस्य पदके आहेत. या सर्वांना 2025 पर्यंत गो एअरमधून मोफत विमान प्रवास करता येणार आहे. ...
Happy B'day Mirabai Chanu : मीराबाई चानूबाबत खूप कमी लोकांना हे माहीत आहे की, ती आपल्या बॅगमध्ये नेहमी देशाची माती ठेवते. इतकंच नाही तर परदेशात गेल्यानंतरही गावातील तांदळांचा भात खाते. ...
Tokyo Olympic 2020 : २००८ नंतर म्हणजेच १३ वर्षांनंतर भारतीय खेळाडूनं ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. २००८ मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रा यांनी वैयक्तिक गटात सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर वैयक्तिक सुवर्ण जिंकणारा नीरज हा पहिलाच भारत ...
Olympic Silver Medallist Mirabai Chanu टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या पदकाचे खाते उघडणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिनं तिच्या या यशात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार असलेल्या प्रत्येकाप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. ...
मीराबाई चानूच्या या विजयानंतर मणिपूरचे मुख्यमंत्री नोंगथोम्बम बिरेन सिंह यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चानूला पदक जिंकण्यासाठी मदत केली. ...
मायदेशी परतल्यानंतर गावाकडे मोठ्या जंगी रॅलीत मीराबाईचं स्वागत करण्यात आलं. आपल्या लेकीचा हा सन्मान स्वागत सोहळा पाहून तिच्या आई-वडिलांचेही डोळे पाणावले होते. ...