दि्ल्लीत आंदोलन करणा-या शेतक-यांच्या मागणीप्रमाणे केंद्र सरकारने केलेले नवेे कृषी कायदे मागे घेतले तर अन्य कायदेही मागे घेण्याची मागणी होऊ शकते. त्यामुळे लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल, अशी भीतेी केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ...
Police should take action in Pooja Chavan suicide case and bring the truth before the people: Devendra Fadnavis :राज्य सरकारमधील 'त्या' कथित मंत्र्यासोबतच्या प्रेमसंबंधात निर्माण झालेल्या तणावातूनच पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उच ...
राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी राज्य सरकारने ‘एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण नियमावली’(यूनिफाईड डीसीपीआर) लागू केली असून त्यामुळे बांधकाम प्रक्रिया सुटसुटीत होणार आहे. त्याच अनुषंगाने आता तीन हजार चौरस फुटांपर्यंतच्या घरांना केवळ १० दिवसांत बांध ...
सध्या रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार मिळून घेतील. त्याबाबत आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. शिवाय केंद्र सरकारने ईडीचा वापर राजकीय द्वेषापोटी करू नये, असे स्पष्टीकरण नगरविकास मंत्री एकन ...