जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात असलेलं जवखेडा खुर्द हे रावसाहेब दानवे यांचे मूळ गाव आहे. याच मतदारसंघातून ते खासदारही बनले आहेत. त्यामुळेच, आपल्या मतदारसंघात भाषण करताना त्यांचा गावरान, आपलेपणा अनेकांना आपलासा वाटतो. ...
शेतकऱ्यांनी या घटनेनंतर दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आशिष मिश्राचे नाव आहे. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या तपास पथकाने हा पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे म्हटले. ...
गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येचा ख्रिश्चन पद्धतीने विवाह संपन्न झाला. आव्हाड यांचे जावई एलेन हे ख्रिश्चन धर्मीय आहेत, त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसार हा मॅरेज सोहळा गोव्यात करण्यात झाला. ...
केवळ पोलिसांच्या कारवाईने या जिल्ह्यातील नक्षलवाद संपणार नाही. त्यासाठी रोजगार आणि विकासात्मक कामांवर भर देण्याचा प्रयत्न आहे. गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेजसह चांगल्या शाळा, आरोग्याच्या सोयी-सुविधा निर्माण केल्या जात आहेत. सोबतच तालुकास्तरावर आरोग् ...
राज्याच्या मासेमारी क्षेत्रावर दूरगामी परिणाम करणाऱ्या या कायद्याची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत असे विकरले असता,मंत्री महोदय म्हणाले की, गेल्या ४० वर्षांमध्ये मत्स्यव्यवसाय व मासेमारीच्या पद्धती बदललेल्या आहेत. ...
आढावा बैठकीत माहिती लपवून काही होणार नाही. त्यापेक्षा गरजू आदिवासी लाभार्थींची कामे करा, पगाराइतके तरी काम करा, जेणेकरून घरी जाऊन समाधानाची झोप घेता येईल, नाही तर वरच्या (देवाच्या) कोर्टात हिशेब द्यावा लागतो याचे भान ठेवा, अशा शब्दांत केंद्रीय कुटुंब ...