तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. जनावरे दुभत्या गायींना २१ ते २७ अंश सेल्सिअस तापमान योग्य समजले जाते. तापमान वाढल्यावर गायींवरील ताण देखील वाढतो. परिणामी दुग्ध उत्पादन आणि प्रजननावर परिणाम होतो. ...
पहिल्या टप्यात ११ जानेवारी ते २० जानेवारी या दहा दिवसांतील दुधाचे प्रती लिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या दहा दिवसातील पैसे जमा केले जाणार आहेत. ...
जनावरांना विषबाधेचा संशय आल्यास विषबाधा निर्माण करणाऱ्या कारणाचा विचार करून ते तत्काळ दूर करावे. उदा. खाद्यातून, पाण्यातून विषबाधा झाल्यास ते खाद्य अथवा पाणी जनावरास देऊ नये. ते फेकून न देता त्याच्या नमुन्याची तपासणी पशवैद्यकाद्वारे करून घ्यावी. ...
ऊस टंचाई निर्माण झाल्याने एफआरपी व त्यापेक्षा अधिक दर साखर कारखान्यांनी जाहीर केले असताना केंद्राने अचानक रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालणारा आदेश काढला, साखर कारखाने तर अडचणीत आलेच शिवाय शेतकरीही लटकला आहे. ...
कृत्रिम रेतन प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची नाजूक अशी जैवतंत्रज्ञान प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया पाहिल्यानंतर जे दिसते तसे इतके सोपे तंत्रज्ञान नाही. आपली गाय किंवा म्हैस जर गाभण राहायची असेल तर प्रत्येक पशुपालकाच्या काही जबाबदाऱ्या आहेत. त्या त्यांनी ...
यंदा पर्जन्यमान कमी झालेले असल्यामुळे उन्हाळ्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे पशुपालकांनी वेळीच सावध होणे गरजेचे बनले आहे. त्यासाठी भविष्यात निर्माण होणाऱ्या पाळीव जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नावर रामबाण उपाय म्हणून मुरघा ...