सध्या राज्यात भेसळखोरांना पकडण्याची मोहीम राबवली जात आहे. भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थात सहभागी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, शिवाय असे दूध स्वीकारणाऱ्यांनाही सहआरोपी करण्याचे आदेश दिले आहेत. ...
चाराटंचाई झाली तर त्यावर मात करण्यासाठी ओला चारा शेतकऱ्यांनी पिकवावा यासाठी अनुदानावर बियाणे देण्यात येणार आहे. हातकणंगले तालुक्यातील सुमारे ७०० शेतकरी सव्वाशे हेक्टरवर चारा पीक घेण्यास तयार झाले आहेत. हिरव्यागार पट्ट्यात चारा कमी पडू नये, यासाठी कृष ...
दूध भेसळीविरोधात जिल्हा दुग्धविकास अधिकारी व अन्न व औषध उघडली असून, गेल्या दोन दिवसांत २४ संकलन केंद्रांना भेटी देऊन तपासणी करण्यात आली आहे. या प्रशासनाने संयुक्त मोहीम तपासणीदरम्यान दुधात भेसळ आढळून आल्यास संबंधितांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्य ...
राज्यात गेल्या पाच महिन्यांत १,७७५ वासरे, १,५१९ गायी आणि १,११२ बैलांचा मृत्यू झाला आहे, परभणीत ३११ वासरांचा बळी गेला आहे लम्पी चर्मरोग हा माणसांना होत नाही. ...
जनावरांमध्ये लम्पी हा आजार पहावयास मिळतो आहे. याचा प्रादुर्भाव होताना दिसत आहे. लातूर, बीड, औरंगाबाद, जळगाव, धुळे, अहमदनगर पुणे, या जिल्ह्यामधील जनावरांमध्ये लम्पी आजार आढळून आला आहे. ...
जर आपल्याकडे जनावरांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या नोंदी असतील तर आपण ते जनावर आपल्याकडे ठेवायचे का विकून टाकायचे हे ठरवू शकतो किंवा आवश्यक निर्णय घेऊ शकतो. ...