दूध शिल्लक राहिल्याने शेतक-याचे नुकसान होऊ नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने ६ एप्रिलपासून योजना सुरू झाली. त्यावेळी १० लाख लिटर दूध रोज संकलित करण्यात येणार होते. ३१ मेपर्यंत योजनेतून सहा कोटी लिटर दूध संकलनाचे नियोजन होते; परंतु ...
संपूर्ण देशात सुरू असलेल्या संचारबंदीमुळे जिल्ह्यातील दूध वितरणावर विपरीत परिणाम झाला असून, त्यामुळे दूध व्यवसायाशी संबंधित सर्वच घटक अडचणीत सापडले आहेत. गेल्या १० दिवसांत दुधाचे दर तब्बल १० रुपयांनी घसरले आहेत. परिणामी दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापड ...
मुंबई आणि उपनगरात १०० ते ७००० जातिवंत म्हशी असणारे शेकडो तबेले आहेत. यासाठी आवश्यक असणारे मजूर हे बहुतेक बिहार येथील आहेत. तेही कोरोनाच्या भीतीने आपल्या गावी निघून गेलेत, तर काहीजण वाहनाची वाट पाहत आहे. त्यामुळे तबेला मालकावर टांगती तलवार असणार आहे. ...