लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
यापैकी ९00 एकर जमीन पिकावू आहे. त्यामुळे भाजपचे तत्कालीन आमदार शिवाजीराव नाईक, राहुल महाडिक, सम्राट महाडिक यांनी आंदोलन करून औद्योगिक वसाहत रद्द करण्याची मागणी केली. त्यावर युती शासनाने ती रद्द केली. सध्या मुंबई, पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आह ...
पालकमंत्री पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील एक लाख परप्रांतीय मजूर आपल्या गावी निघून गेले. त्यामुळे स्थानिक तरुणांना लाखो नोकऱ्यांची दारे खुली झाली आहेत. ज्या उद्योगक्षेत्राला कुशल, अकुशल कामगारांची गरज आहे, त्याकरिता उद्योजकांकडून ...
कोरोनाची महामारी, त्यामुळे झालेले लॉकडाउन आणि मुंबईसह राज्यातील मोठ्या शहरातील कंपन्यांचे झालेले शटर डाउन यामुळे आता ग्रीन झोन असलेल्या पेठ येथील औद्योगिक वसाहतीस नवसंजीवनी देण्याची गरज निर्माण झाली असून, यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार व छोटे व्य ...
लॉकडाऊनंतर मोठ्या कंपन्यांनी घटविलेले उत्पादन आणि कच्चा मालाचा तुटवडा, कामगारांना कोरोनाची लागण होण्याची भीती असली तरी नगरच्या एमआयडीसीत ३०३ कारखाने सुरु झाले आहेत. परंतु कामगारांना दोन दिवस कामावर तर पाच दिवस सुटी दिली जात आहे. ...