कर्करोग होण्याचे प्रमाण वाढले आहे. अॅलोपॅथी आणि आयुर्वेदाची सांगड घालून या आजारावर मात करणे शक्य असल्याचा विश्वास आयुर्वेद फेलोशिपमध्ये देशातून प्रथम आलेले डॉ. अभिषेक शुक्ला यांनी व्यक्त केला. ...
गरजू रुग्णांंना कमी दरात औषधी मिळावी या हेतूने केंद्र शासनाने जनऔषधी (जेनेरिक) सेवा केंद्र योजना सुरू केली असली तरी प्रत्यक्षात आजच्या घडीला राज्यभर त्याचा ‘बाजार’ मांडला गेला आहे. ...
औषध पुरवठा करणाºया ओम सर्जिकल्स या मुख्य वितरकावर बुधवारी अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून त्याच्याकडील औषधसाठ्याची तपासणी केली. हे प्रकरण मिटविण्यासाठी सहभागी असणाऱ्यांची धावाधाव सुरू होती. ...
झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येचे संकट देशाच्या विकासाच्या दृष्टीने अडचणीची बाब ठरते. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासनाकडून गर्भनिरोधक साहित्य व औषधे उपलब्ध करून दिली जातात. परंतु लाभार्थ्यापर्यंत ते पोहचत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. जिल्हा परिषदेच्य ...
श्वान चावल्यानंतर ‘रॅबीज’ची बाधा होऊ नये म्हणून मनुष्याचे प्राण वाचविण्यासाठी ‘अॅण्टी रॅबीज’ लस महत्त्वाची ठरते. परंतु मनपाच्या पाच दवाखान्यातच ही लस उपलब्ध असायची. यातच मेयो व मेडिकलमध्ये केवळ दारिद्र्यरेषेखालील रुग्णांनाच ही लस नि:शुल्क दिली जाते. ...