भाजपने पंचायत राज व्यवस्थेचे उल्लंघन करीत एका महिला संरपंचाचा अपमान केला, असा आरोप खुद्द सिल्लेवाडा येथील महिला संरपंच प्रमिला बागडे यांनी जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत केला. ...
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्था (व्हीएनआयटी), नागपूरचा १७ वा दीक्षांत समारोह येत्या १५ सप्टेंबर रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग येथे आयोजित करण्यात आला आहे. ...
राज्य सरकारने नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (एनएमआरडीए)अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात ३१ डिसेंबर २०१५ पर्यंतच्या ले-आऊटला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली. ...
ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी ८ सप्टेंबरला संविधान चौकातून महाअभियान सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम, जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
आम्ही कमळ चिन्हावर लढणार नाही, असे रिपाइं (आ)चे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी येथे पत्रपरिषदेत स्पष्ट केले. ...
एलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे ‘जॉईंट कमिशन इंटरनॅशनल’कडून (जेसीआय) सुवर्ण सील मान्यता प्राप्त करणारे मध्य भारतातील पहिले हॉस्पिटल ठरले आहे, तर देशातील ३९ वे हॉस्पिटल असल्याची नोंद झाली आहे. ...
काश्मीरप्रमाणे आता विदर्भाबाबतही हाच निर्णय घ्यावा आणि स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी, असे विचार विदर्भवादी मान्यवरांच्या चर्चेतून पुढे आले. ...