सरदार सरोवर प्रकल्पाचा महाराष्ट्राला फायदा नाही.सरदार सरोवर प्रकल्पामधून महाराष्ट्राला बारा टीएमसी पाणी मिळणार होते. परंतु, गुजरातला डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे पाणी गुजरातलाच मिळणार असून महाराष्ट्राच्या वाट्याचा ...
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शुल्काच्या शिष्यवृत्तीपोटी मिळणारा निधी बंद केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील टाटा समाज विज्ञान संस्थेतील (टिस) विद्यार्थ्यांनी बुधवार रात्रीपासून महाविद्यालय बंद आंदोलन सुरू केले आहे. ...