लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न

Marriage, Latest Marathi News

आधी सुईचे चटके.. .. मग अंगाला हळद ! नवरदेवाची परंपरा: जबाबदारीची जाणीव करून देणारा विवाह सोहळा - Marathi News |  First needle clips .. .. Then turmeric on the thigh! Tradition of Navardev: A wedding celebration that gives a sense of responsibility | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आधी सुईचे चटके.. .. मग अंगाला हळद ! नवरदेवाची परंपरा: जबाबदारीची जाणीव करून देणारा विवाह सोहळा

सातारा : लग्न समारंभ म्हणजे दोन जीवांमध्ये आणि दोन कुटुंबांमध्ये जिव्हाळ्याचे व आपुलकीचे संबंध प्रस्थापित करणारा एक अविस्मरणीय सोहळा. हा सोहळा पार पडण्यापूर्वी विविध जाती-धर्मात वेगवेगळ्या प्रथा, परंपरा ...

२९ जोडप्यांच्या जुळल्या रेशीमगाठी अभूतपूर्व प्रतिसाद : शहरात रंगला शाही सामुदायिक विवाह सोहळा - Marathi News |  29 Unique marriages in royal colors in the city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :२९ जोडप्यांच्या जुळल्या रेशीमगाठी अभूतपूर्व प्रतिसाद : शहरात रंगला शाही सामुदायिक विवाह सोहळा

सातारा : हातावर मेंहदी रंगलेली नवरी.. सुटाबुटातील नवरदेव डोईवर अक्षता पडण्याची प्रतीक्षा करत होते. तो मंगल प्रसंग आला, अक्षता, फुलांचा वर्षाव झाला. थाटामाटात तब्बल २९ जोडपी एकाच दिवशी विवाहबद्ध झाली. ...

श्रमदान करून सत्यशोधक पद्धतीने विवाह रुढी-परंपरेला फाटा : पहिलाच प्रयत्न - Marathi News |  Shramdan by Satyashodhak Marriage Rule - The tradition of tradition: First try | Latest satara News at Lokmat.com

सातारा :श्रमदान करून सत्यशोधक पद्धतीने विवाह रुढी-परंपरेला फाटा : पहिलाच प्रयत्न

दहिवडी (जि. सातारा) : वावारहिरे (ता. माण) येथे बहुउदेशीय सत्यशोधक केंद्र वावरहिरे व फुले-शाहू-आंबेडकर एज्युकेशन आणि सोशल फाउंडेशन पुणे अध्यक्ष रघुनाथ ढोक यांच्या पुढाकाराने ...

कोल्हापूर : गोष्ट एका लग्नाची, तेजस्विनी महिला वसतीगृहातील ‘कार्तिकी’ चा विवाह थाटामाटात - Marathi News | Kolhapur: The story of a wedding, Tejaswini women's hostel 'Kartiki' wedding ceremony | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर : गोष्ट एका लग्नाची, तेजस्विनी महिला वसतीगृहातील ‘कार्तिकी’ चा विवाह थाटामाटात

सनई वाजंत्रीचे मंगल सूर, वऱ्हाडी मंडळीची लगबग, सजलेले वधू-वर आणि पाहुण्यांचा ओसांडून वाहणारा उत्साह अशा मंगलमयी वातावरणात शासकीय तेजस्विनी महिला वसतीगृहातील कार्तिकी हिचा विवाह भुये येथील तानाजी शियेकर यांचाशी शुक्रवारी मोठ्या थाटामाटात झाला. ताराबाई ...

रत्नागिरी : सामुदायिक सोहळ्यात शेतकरी कुटुंबातील ११ मुलींचे विवाह होणार - Marathi News | Ratnagiri: 11 girls will be married to a farmer's family at community gathering | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : सामुदायिक सोहळ्यात शेतकरी कुटुंबातील ११ मुलींचे विवाह होणार

धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या पुढाकाराने व सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या सामुदायिक विवाह सोहळा समितीतर्फे येत्या १२ मे रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. येथील पटवर्धन प्रशालेच्या आवारात दुपारी १ ...

रुग्णवाहिकेत उरकला शुभविवाह - Marathi News |  Best wishes in the ambulance | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रुग्णवाहिकेत उरकला शुभविवाह

रात्री तिच्या अंगाला हळद लागली. दुसऱ्याच दिवशी तिचा विवाह होणार असल्याने ती भावी आयुष्यातील सोनेरी स्वप्न रंगवू लागली. घरी आनंदाचे वातारण असताना पहाटेच्या सुमारास अचानक तिची तब्येत बिघडली आणि तिला चंद्रपूरच्या खासगी दवाखान्यात हलवावे लागले. ...

लग्नपत्रिकेच्या कागदात बियांचे रोपण : पत्रिकेचा लगदा करून वृक्षारोपण करण्याचा संदेश - Marathi News | Planting of Plant in Plantation Paper: The message of tree plantation by making pulp of pulp | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :लग्नपत्रिकेच्या कागदात बियांचे रोपण : पत्रिकेचा लगदा करून वृक्षारोपण करण्याचा संदेश

मानाजी धुमाळ ।रेठरेधरण : तुळस व फुलांच्या बियामिश्रित कागदापासून रोपांच्या निर्मितीची अफलातून कल्पना प्रा. तेजस व प्रा. काजल या उच्चशिक्षित नवदाम्पत्याने समाजासमोर ठेवली आहे. स्वत:च्या लग्नपत्रिकेसाठी वापरण्यात आलेल्या कागदामध्ये तुळस व इतर फुलांच्य ...

लोकवर्गणीतून सामुदायिक विवाह सोहळे व्हावेत - सुभाष देशमुख - Marathi News | Community weddings should be organized in the public domain - Subhash Deshmukh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकवर्गणीतून सामुदायिक विवाह सोहळे व्हावेत - सुभाष देशमुख

लग्नाचा अनाठायी खर्च सर्वसामान्य गरीब कुटुंबाला आजच्या काळात न परवडणारा असून मुलांच्या लग्नकार्यात अनेक कुटुंबे कर्जबाजारी होतात. या कर्जाच्या ओझ्यामुळे त्यांना आत्महत्येचा मार्ग पत्करावासा वाटतो. ही जीवघेणी मानसिकता बदलून गरीब कुटुंबातील मुला-मुलींच ...