'बाबू मोशाय जिन्दगी बड़ी होनी चाहिए लम्बी नहीं'... हे सर्वांच्या मनी ठसवणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांची आज पुण्यातिथी. 18 जुलै 2012 रोजी लाखो-करोडो चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या 70-80च्या दशकातील या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. ...
कोणत्याही महिलेनं आपल्या पतीसोबत शारीरिक संबंधांसाठी होकारच द्यावा, असा लग्नाचा अर्थ होत नाही, असे दिल्ली हायकोर्टानं एका खटल्याच्या सुनावणीदरम्यान म्हटले आहे. ...
लग्नात रसगुल्ले न मिळाल्यामुळे वर आणि वधु पक्षातील वऱ्हाड मंडळीत तुफान राडा झाला आहे. नवरदेवाच्या वरातीतील नाराज वऱ्हाडी मंडळींनी नवरी मुलीकडील पाहुण्यांना जबर मारहाण केली. ...
लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. लग्नानंतर आयुष्याला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते. मग ती मुलगी असो किंवा मुलगा. हा दोघांच्याही आयुष्यातील महत्त्वाचा निर्णय असतो. ...
लग्न म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यातील महत्त्वाची घटना असते. अनेकजण आपले लग्न लक्षात रहावे यासाठी वेगवेगळ्या हटके कल्पना शोधून काढतात. काही लग्न हटके पत्रिकांमुळे गाजतात. ...
जातीपातीच्या भिंती तोडून विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून दरवर्षी अर्थसहाय्य केले जाते. २०१७-१८ या वर्षात जि. प. समाजकल्याणतर्फे आंतरजातीय विवाह करणाºया १७ जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रूपयांचे अर्थसहाय्य केले. चालू आर्थिक वर्षात केवळ ८ प्रस्ताव प ...
दिल्लीतून नागपुरात आलेल्या एका ठगबाजाने प्रतापनगर भागातील एका तरुणीसोबत बुधवारी लग्न केले आणि संधी मिळताच तिचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेला. जुगलकिशोर शर्मा असे या ठगबाजाचे नाव आहे. त्याने आपला पत्ता गुडगाव, दिल्ली असा सांगितला आहे. ...