नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार
Marriage, Latest Marathi News
भारताची फुलराणी सायना नेहवाल आणि बॅडमिंटनपटू पी. कश्यप लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. ...
प्रेम संबंधाचा विषय निघाल्यावर लोक म्हणतात की, वय तर केवळ एक संख्या आहे. दोन प्रेम करणाऱ्यांमध्ये केवळ प्रेमाची भावना असणं महत्त्वाची आहे. ...
रुपाली संजय राठोड आणि पुणे जिल्ह्यातील तारडोली येथील चंद्रकांत माणिक कदम हे दोघे शुक्रवारी नांदेड येथील नोंदणी कार्यालयात विवाहबद्ध झाले. ...
ऊसतोड मजूर व मेंढपाळांचे प्राबल्य असलेल्या तालुक्यातील भांडेवाडी गावात अखंड हरिनाम सप्ताहात शुभमंगल सावधानचा गजर घुमला. ...
आंतरजातीय विवाह हा संबंधित स्त्री-पुरुषातील परस्परसंमतीचा विषय आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी व्यक्त केले. ...
महिला सुरक्षा विशेष कक्षाकडे आल्यानंतर समुपदेशानांती ७०० जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले आहेत. ...
मुंबई अहमदाबाद महामार्गावरील बावखळ पाडा येथील हुनमान मंदिरात एका अल्पयीन मुलीचा बालविवाह लावण्यात येत असल्याची माहिती एका स्वयंसेवी संस्थेने विरार पोलिसांनी दिली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन विवाह सुरू असताना तो थांबवला आणि मुलीची सुटका केल ...
जि. प. समाजकल्याण विभागाकडून मागील दोन वर्षांत आंतरजातीय विवाहित २१ जोडप्यांना प्रत्येकी ५० हजार रूपये प्रमाणे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. ...