Relationship Tips: लोक मजेने म्हणतात, लग्न झाले की मनःशांती संपते आणि मनःस्ताप वाढतो. पण तसे नाही तर योग्य व्यक्तीशी लग्न केल्यामुळे मनःशांती मिळते. म्हणूनच धर्म, अर्थ, काम, मोक्ष हा लग्न संस्थेचा मुख्य पाया सांगितला आहे. पण ती योग्य व्यक्ती निवडायची ...
Valentines Day 2025: इतर नात्यांच्या तुलनेत जोडीदाराशी नाते जास्त जवळचे असते. या नात्यात आपुलकी, जवळीक, प्रेम आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे विश्वास असेल तर उपयोग. तो असेल तर नाते परिपूर्ण होते. टिकते आणि मुरते. अर्थात लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्य ...
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील महाराजगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे मधुचंद्राच्या रात्रीपूर्वीच नववधू घरातून फरार झाली. एवढंच नाही तर तिने जाताना सोबत लाखो रुपये किमतीचे दागदागिनेही नेल्याने सासरच्या मंडळींच्या तोंडच ...