पालघरच्या कासा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गडचिंचले गावाजवळ १६ एप्रिल २०२० रोजी चोर-दरोडेखोरांच्या अफवेतून गुजरातमधील सुरत येथे अंत्यसंस्कारासाठी जात असलेल्या दोन साधू आणि त्यांच्या वाहनचालकाची निर्घृणपणे दगडाने ठेचून हत्या झाली होती. ...
आसाममध्ये मागील दोन दिवसांपासून बालविवाहविरुद्ध राज्यव्यापी मोहीम सुरू असून, यात आतापर्यंत २,२५८ लोकांना अटक झाली आहे. अटक केलेल्यांमध्ये हिंदू पुजारी आणि मुस्लीम मौलवींचाही समावेश आहे. पोलिसांनी ८ हजार आरोपींची यादी तयार केली आहे. ...
कधी नोकरीचे आमिष दाखवून... कधी सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्री करत त्यांना भेटायला बोलवायचे आणि मग सुरू होतो एक भयानक खेळ... मुलींचे अपहरण करायचे... लग्नासाठी मुलगी हवी असलेल्या कुटुंबाला त्यांची विक्री करायची आणि बळजबरीने तिचे लग्न लावायचे... मुंब ...
Marriage Rules : या देशात कायद्यानुसार पुरूषाला दोन्ही पत्नी करणं बंधनकारक आहे. जर असं केलं नाही तर सरकार त्या व्यक्तीवर केसही करू शकते. इतकंच नाही तर त्याला जन्मठेपेची शिक्षाही मिळू शकते. ...