वनविभागाच्या धोरणामुळे जिल्ह्यातील जंगल कामगार सहकारी संस्थांना पुरेशा प्रमाणात कुप कामे मिळत नाही. परिणामी जंकास संस्था डबघाईस येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वनविभागाने आपल्या धोरणात बदल न केल्यास जंकास संस्थांच्या विकासासाठी प्रसंगी आंदोलन छेडण ...
राज्य मंत्रिमंडळात असताना जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजींचे काम मी जवळून पाहीले. राजकारणात एकनिष्ठ राहताना त्यांनी लोकमतच्या रूपाने सुरू केलेले समाजकार्यही अजोड आहे. केवळ व्यवसाय म्हणून नाही तर अनेक सामाजिक उपक्रमात लोकमतचे योगदान असते. ...