लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाजार

बाजार

Market, Latest Marathi News

Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; कसे राहिले दर? - Marathi News | Kanda Bajar Bhav : Onion arrivals in Chakan Market Committee decreased; How did the prices stay? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण बाजार समितीत कांद्याची आवक घटली; कसे राहिले दर?

चाकण बाजारात पालेभाज्यांची भरपूर आवक झाल्याने भाव गडगडले. भुईमूग शेंगा व जळगाव भुईमूग शेंगांची काहीच आवक झाली नाही. लसणाची आवक दुपटीने घटल्याने भाव स्थिर राहिले. एकूण उलाढाल ४ कोटी ५० लाख रुपये झाली. ...

मागणी घटल्याने हिरव्या मिरचीचे भाव घसरले; वाचा काय मिळतोय मिरचीला दर - Marathi News | Green chilli prices fall due to reduced demand; Read what is the price of chillies | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मागणी घटल्याने हिरव्या मिरचीचे भाव घसरले; वाचा काय मिळतोय मिरचीला दर

Mirchi Market Rate : परराज्यासह विदेशात हिरव्या मिरचीची मागणी घटल्याने भाव घसरले आहेत. सुरुवातीला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने विकली जाणारी मिरची सध्या ४ हजारांपर्यंत आली आहे. ...

शेवगा खातोय का भाव? वाचा राज्यातील शेवगा बाजारदराची सविस्तर माहिती - Marathi News | Is the price of shevga increasing? Read detailed information about the market price of shevga in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेवगा खातोय का भाव? वाचा राज्यातील शेवगा बाजारदराची सविस्तर माहिती

Shevga Bajar Bhav : आज रविवार (दि.२९) रोजी राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये शेवग्याची आवक झाली होती. ज्यात एकूण २०० क्विंटलांहून अधिक शेवग्याची आज शेतकऱ्यांमार्फत विक्री झाली. ...

निसर्गाने अवकृपा तर शासनाची नसलेली साथ; बेभरोशी शेतीने शेतकरी संकटात - Marathi News | Nature's displeasure and lack of support from the government; Farmers in trouble due to unreliable agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निसर्गाने अवकृपा तर शासनाची नसलेली साथ; बेभरोशी शेतीने शेतकरी संकटात

शेतकऱ्यांना 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवले खरे, पण शेतकरी व शेती व्यवसायाला 'अच्छे दिन' कधी येणार? हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात कायमच असल्याचे आताच्या सर्वच पिकांच्या बाजारभावामुळे दिसते. ...

दमदार पावसाने टोमॅटो पिकाला बसतोय फटका; उत्पादन कमी त्यात बाजारभाव मंदावल्याने शेतकरी अडचणीत - Marathi News | Tomato crop hit by heavy rains; Farmers in trouble as production drops and market prices fall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दमदार पावसाने टोमॅटो पिकाला बसतोय फटका; उत्पादन कमी त्यात बाजारभाव मंदावल्याने शेतकरी अडचणीत

Tomato Market : मे महिन्यात पडलेल्या दमदार पावसाने टोमॅटो पिकाला फटका बसला आहे. शिवाय उत्पादन कमी निघत असून, बाजारभाव अपेक्षित मिळत नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. ...

Halad Market : हळदीचा दर गडगडला; शेतकऱ्यांचा 'नफा' व्यापाऱ्यांकडे गेला? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Halad Market: Halad prices decreased; Did farmers' 'profits' go to traders? read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीचा दर गडगडला; शेतकऱ्यांचा 'नफा' व्यापाऱ्यांकडे गेला? वाचा सविस्तर

Halad Market : यंदा पावसाने दिलासा दिला, पण बाजाराने दगा दिला. वाशिमसह विदर्भात हळदीची आवक वाढताच दरात विक्रमी घसरण झाली आहे. शेतकऱ्यांच्या आशा मातीमोल ठरत असताना, व्यापाऱ्यांनी हळदीची साठवणूक सुरू केली आहे. दरातील फरक पाहता, एकीकडे शेतकऱ्यांना तोटा ...

'आत्मा'च्या मदतीने यंदा रायगडच्या शेतशिवारात डोलणार लाल, काळे, जांभळ्या रंगाचे भातपीक - Marathi News | With the help of 'Atma', red, black and purple rice crops will flourish in the fields of Raigad this year. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'आत्मा'च्या मदतीने यंदा रायगडच्या शेतशिवारात डोलणार लाल, काळे, जांभळ्या रंगाचे भातपीक

रायगड जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी ८३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड होणार आहे. यापैकी २३ हेक्टर क्षेत्रावर नावीन्यपूर्ण योजनेतून रंगीबेरंगी लाल, काळ्या भाताची लागवड करण्यात येत आहे. ...

हंगाम संपून महिना झाला मात्र परतावा काही आलाच नाही; शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या चुकीच्या निकषांचा फटका - Marathi News | It's been a month since the season ended, but no refunds have been received; Farmers hit by insurance company's incorrect criteria | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हंगाम संपून महिना झाला मात्र परतावा काही आलाच नाही; शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या चुकीच्या निकषांचा फटका

Fruit Crop Insurance : हवामानावर आधारित असणाऱ्या फळपीक विमा योजनेत आंबा, काजू पिकाचा समावेश करण्यात आला आहे. उच्चत्तम तापमान, नीचांक हवामान, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे फळपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा कंपन्यांकडून विमा परतावा जाहीर केला जातो. ...