Shetmal Bajar Bhav: शेतकऱ्यांजवळील शेतमाल (Shetmal) संपल्यानंतर सोयाबीन, हरभऱ्याच्या (Soybeans Harbhara) दरात चमक आलेली आहे. या दरवाढीचा शेतकऱ्यांना कितपत फायदा होईल ते वाचा सविस्तर. ...
रत्नागिरी : नैसर्गिक संकटातून वाचलेला आंबा मार्चपासून वाशी बाजारपेठेत पाठविण्यास सुरुवात झाली. गुढीपाडव्यापासून आंब्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली. सोमवारी ... ...
Halad Bajar Bhav : मागील काही महिन्यांपूर्वी बाजारात हळदीचे दर कोसळले होते. आता नव्या हंगामाला सुरुवात झाल्यानंतर मात्र हळदीला (Halad) समाधानकारक दर मिळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळात आहे. ...