Ranbhaji Health Benefits: सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये अनेक प्रकारच्या रानभाज्या पावसाळ्यात आढळून येतात. अगदी सहज ओळखण्याजोग्या रानभाज्या आपणास वर्षाऋतूमध्ये आजूबाजूला आढळून येतात. ...
Chana Market : सणासुदीच्या तोंडावर हरभरा डाळीच्या दरात चांगलीच उसळी पाहायला मिळत आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्यामुळे दरात वाढ झाली आहे. परिणामी, साठा जपून ठेवलेल्या शेतकऱ्यांना क्विंटलमागे ६ हजार रुपयांपर्यंत दर मिळत असून, यामुळे त्यांच्यात समाध ...
Tur Bajar Bhav : राज्यात आज सोमवार (दि.२१) रोजी एकूण १६१७० क्विंटल तूर आवक झाली होती. ज्यात १३३०१ क्विंटल लाल, १७५ क्विंटल लोकल, ९५२ क्विंटल पांढऱ्या तुरीचा समावेश होता. ...
मागील वर्षी समाधानकारक भाव मिळाल्याने या वर्षी ऊस बागायतदार पट्टा अशी ओळख असलेल्या राहुरी तालुक्यात कांदा पिकाखालील क्षेत्र वाढले. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कांदा चाळीत साठवून ठेवला आहे. ...
Keli Niryat राज्यात या जिल्ह्यात वर्षभरात ११ लाख मेट्रिक टन केळी उत्पादित होते. त्यापैकी ४० टक्के केळी स्थानिक बाजारपेठ व देशातील इतर राज्यांमध्ये विक्री होतात. ...
पूर्वी उन्हाळ्यात रत्नागिरीसह कोकणातून हापूस आणि पावसाळ्यात 'पावशी' आंबा येत होता. किलो-दीड किलो वजनाचा पावशी आंबा असायचा. काळाच्या ओघात तो कमी झाला आहे. ...