राज्यात सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून सर्वत्र शेतजमिनींच्या नांगरणीची लगबग आहे. याच काळात एक मोठी समस्या समोर येते ती म्हणजे शेताच्या बांधांवरील वाद. ...
आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या कोबी पिकाला समाधानकारक बाजार भाव मिळत नसल्याने, तसेच पिकावर पांढरी अळी, मावा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने कोबी पिकात शेळ्या मेंढ्या सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...
Soybean Market : खरीप हंगाम तोंडावर आला असताना शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणले आहे. मात्र, बाजारात दरांनी पाठ फिरवली असून बीजवाई दर्जाच्या सोयाबीनलाही हमीभावापेक्षा (guaranteed price) कमी दर मिळत आहे. (Soybean Market) ...
Market Yard : मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल होत असताना सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहर परिसरत वादळी वारा आणि पावसानेही (rain) तुरळक हजेरी लावली. यामुळे येथील मार्केट यार्डात हळद विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. (market yar ...
केंद्र सरकारच्या वतीने पर्यावणाचे नुकसान होईल हे कारण समोर करून एचटीबीटीला परवानगी नाकारण्यात आली. मात्र, एचटीबीटीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होणार असून, बराच फायदा होणार आहे. ...