सुरुवातीपासून भिज पाऊस बरसत असल्यामुळे पावसाचे तीन महिने जमिनीतील जलपातळी खालावलेली होती. परंतु बाप्पांच्या आगमनापासून पाऊस बऱ्यापैकी पुन्हा बरसत असल्यामुळे जमिनीतील जलपातळी झपाट्याने वाढली असून, शेतात पाणी साचल्याने व जमिनीत सतत गारवा राहत आहे. त्या ...
पूर्वी सहजपणे कुठेही दिसणारे मधमाशांचे मोहोळ आता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालले आहे. याचा थेट परिणाम मधाच्या उत्पादनावर होत असून, सध्या मधाचा दर ४०० ते ५०० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. ...
Kapas App Training : कपाशी विक्रीसाठी सीसीआयकडे नोंदणी करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या तांत्रिक अडचणींचा विचार करून घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीने नवा उपक्रम सुरू केला आहे. वाचा सविस्तर(Kapas App Training) ...
Kanda Market Update : शेतकऱ्यांना कांद्याच्या घसरत्या दरामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. लागवडीसाठी दीड हजार खर्च करूनही बाजारात फक्त ९०० ते १ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना दर क्विंटलमागे ५०० ते ७०० रुपयांचे नुकसान सहन कर ...
Banana Market Rate : गेल्या दोन वर्षांपूर्वी सर्वाधिक २ हजार २५० रुपये क्विंटल इतका भाव मिळाला गेल्या जून २०२५ ला १ हजार ६५० एवढा भाव हाती पडला. मात्र, सप्टेंबर महिन्यात भाव फक्त ६५० रुपये क्विंटल एवढे खाली आले. ...