ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Agriculture News : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थिर बाजारभाव, थेट खरेदीदारांशी संपर्क आणि मूल्यवर्धनाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वाशिम शेतीशिल्प कृषी विपणन कक्ष (Agricultural Marketing Cell) सुरू करण्यात आला आहे. जाणून घ्या या उपक्रमाविषयी सव ...
Agriculture Market Update : यंदा खरीप आणि रब्बी अशा दोन्ही हंगामात विक्रमी उत्पादन झाल्यामुळे गहू वगळता इतर सर्व प्रमुख शेतमालाचे बाजारभाव किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असल्याचे आढळून आले आहे. आरबीआयने ही माहिती दिली आहे. त्यानुसार, अन्नधान्ये आणि डा ...
Soybean Farming : राज्यात यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने सुमारे १४५ लाख हेक्टरवर पीक लागवडीचे नियोजन केले असून, त्यासाठी १९ लाख टन बियाण्यांची गरज असली तरी प्रत्यक्षात २५ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांसाठी ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत घेण्यात आला. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना मात्र बाजार समितीच्या वतीने ड्रेस पुरवले जाणार असल्याचे सांगण्यात आले. ...
Hingoli Bajar Samiti : हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर सुरू असतानाच शेतकऱ्यांच्या शेतमालाचे (Shetmal) संरक्षण करण्यासाठी बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. वाढती आवक लक्षात घेता शेतमाल टिनशेडमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्य ...
Soybean Market Update : खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शेतकरी वर्ग बी-बियाण्यांच्या तयारीत व्यस्त आहे. याच पार्श्वभूमीवर सीड क्वालिटी (Seed Quality) (बिजवाई) सोयाबीनला बाजारात जोरदार मागणी असून दरांनी पाच हजारांचा टप्पा गाठला आहे. ...
गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या बेमोसमी पावसाने निफाड तालुक्यातील कांदा, भाजीपाला अशा नगदी पिकांचे नुकसान झाले आहेच याशिवाय प्रक्रिया उद्योगांचीही वाताहत झाली आहे. यावर्षी उशिराने उभारी घेतलेल्या बेदाणा उद्योग व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले. ...