माण तालुक्यातील बनगरवाडी (वरकुटे मलवडी) येथील युवा प्रगतशील शेतकऱ्याने अवघ्या दीड एकर क्षेत्रातील शिमला मिरचीतून २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. ...
sitafal market pune यंदाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, यंदा पावसाचा मोठा फटका सीताफळांच्या बागांना बसला. त्यामुळे सीताफळप्रेमींना आणखी थोडे दिवसच सीताफळाची चव चाखता येणार आहे. ...
APMC Market : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेतमालाच्या थप्प्यांनी अक्षरशः अतिक्रमणाचे रूप घेतले असून, संपूर्ण मोंढा गोदामासारखा दिसू लागला आहे. वाचा सविस्तर (APMC Market) ...
Success Story : शेतकऱ्यांचे सोने करणारे फळपीक म्हणजे डाळिंब. मात्र अलीकडे नैसर्गिक संकटात डाळींबाचे उत्पादन घेणे म्हणजे मोठे कष्टाचे झाले आहे. ज्यामुळे मंगळणे येथील अशोक पांडुरंग सांगळे यांनी डाळिंब शेतीला फाटा देत, मोसंबी फळबागेत नैसर्गिक शेतीचा अन ...
Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.२०) नोव्हेंबर रोजी एकूण १३१९५६ क्विंटल कांदा आवक झाली होती. ज्यात १८५४२ क्विंटल लाल, १७४१२ क्विंटल लोकल, ३ क्विंटल नं.१, ३ क्विंटल नं.२, ७०० क्विंटल पांढरा, ७८७०० क्विंटल उन्हाळ कांद्याचा समावेश आहे. ...
Makka Kharedi : मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांवर मका खरेदीचे संकट कोसळले आहे. खरेदी केंद्र तब्बल ६० किमीवर मंजूर, त्यात फक्त १२ क्विंटल प्रतिहेक्टर इतकी मर्यादा उत्पादन ३०-४० क्विंटल असताना ही मर्यादा शेतकऱ्यांना अन्यायकारक ठरत आहे. वाहतूक खर्च, वेळ आण ...
ऊसतोड मजूर सहकुटुंब गोदाकाठ भागात दाखल झाले आहेत. त्यामुळे आता दिवाळीनंतर ही गावे या मजुरांनी गजबजून गेली आहेत. पुढील काही महिने या मजुरांचा मुक्काम याच परिसरात राहणार असल्याने या गावांतील आर्थिक उलाढाल वाढण्यास मदत होऊन बाजारपेठा फुलल्या आहेत. ...