खरीप हंगामात पिकांचे मोठे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांवर आता रब्बी हंगामात बियाणे आणि खतांच्या वाढलेल्या किमतींचा आणखी फटका बसला आहे. बाजारात हरभरा, गहू विकताना मिळणारा कमी दर आणि बियाण्यासाठी दुप्पट मोजावी लागणारी किंमत यामुळे शेतकरी अक्षरशः आर्थिक सं ...
Banana Market : या वर्षी केळी पिकाला मिळालेला तळाला गेलेला भाव शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा तडा देत आहे. क्विंटलला मिळणारा केवळ ३५० ते ४०० रुपयांचा दर उत्पादन खर्चालाही पुरसाच नाही, परिणामी अनेक शेतकऱ्यांनी उभ्या बागांवर नांगर फिरवण्याची वेळ आली ...
Reshim Market : मराठवाड्यात रेशीम उद्योग वेगाने विस्तारत आहे. एकरी १.५ ते २ लाखांचे उत्पन्न आणि लाखोंचे शासन अनुदान या दोन्हीमुळे रेशीम शेती शेतकऱ्यांसाठी नव्या आशेचा किरण ठरू लागली आहे. त्यात आत रेशीम कोषाला 'सोनेरी' भाव मिळत आहे. ...
Soybean Market : रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) रोजी सोयाबीनची आवक तब्बल ४ हजार क्विंटलपर्यंत वाढली असून भावानेही उंच भरारी घेत ४ हजार ७५० रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठला आहे. (Soybean Market) ...
Makka Kharedi : मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाने मका खरेदीची प्रतिहेक्टर मर्यादा ११ क्विंटलवरून थेट १९ क्विंटल ४१ किलो इतकी वाढवली आहे. त्यामुळे मेळघाटातील शेतकऱ्यांना मोठा दिला ...
Mosambi Bajarbhav : भाववाढीच्या अपेक्षेने मोसंबीबागा राखून ठेवलेल्या शेतकऱ्यांना आता फटका बसला आहे. बाजारात दर खाली येत असून, व्यापारी लहान फळांना नाकारत आहेत. फळगळ वाढल्याने आणि साठवणूक खर्च वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. ...