ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Farmer Success Story : अर्धापूर तालुक्यातील खैरगाव (म.) येथील गोविंद बालाजी लांडे या युवा शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत मागील वर्षभरापासून फळ शेती करण्यास सुरुवात केली अन् पहिल्याच वर्षी शेतकऱ्याचे नशीबच चमकले. याच माध्यमातून या शेतकऱ्याने लाखो ...
Vegetable Market Rate : यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत काही जातीच्या मिरचीला अधिक भाव आहे. यात काळी मिरची गेल्या वर्षी ६० तर, यंदा ८० रुपये प्रतिकिलो विक्री होत आहे. तर शिमला स्वस्त झाली. ...
Tur Kharedi : नाफेडचं हमीभाव केंद्र सुरु करून शेतकऱ्यांना आधार देण्याचा सरकारचा प्रयत्न कागदावरच उरला आहे. सेलू तालुक्यातील ३३८ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करूनही केवळ ७३ शेतकऱ्यांनीच तूर विक्री केली. जाणून घ्या सविस्तर(Tur Kharedi) ...
Sugar Quota 2025 केंद्र सरकारने जून महिन्यातील साखर विक्रीचा कोटा जाहीर केला आहे. देशातील साखर कारखान्यांसाठी २३.५० लाख टन साखर विक्री करता येणार आहे. ...
धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील मोघा (खुर्द) येथील शेतकरी कृष्णा पाटील यांना अवकाळी पावसामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. ऐन काढणीच्या वेळेस अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे संपूर्ण टरबुजची पाण्यातच नासाडी झाली आहे. यामुळे त्यांना दीड लाख रुपय ...