Marathwada Crop Damage : सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने मराठवाड्यात खरीप पिकांचे नुकसान प्रचंड वाढले आहे. ४ हजार २५१ गावांतील तब्बल १६ लाख हेक्टरवरील सोयाबीन, कापूस, तूर आणि फळबागा पाण्याखाली गेल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिलासा देणा ...
Maharashtra Weather Update : राज्यात परतीचा पाऊस सुरू असला तरी पावसाचा धडाका थांबायला तयार नाही. हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला असून, अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार सरींचा इशारा दिला आहे. वाचा सविस्तर (Maharashtra Wea ...
Marathwada Crop Damage: मराठवाड्यातील शेतकरी सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या कहराने हवालदिल झाले आहेत. बीड, लातूर, धाराशिव, परभणीसह ६४० गावे अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडली आहेत. वाचा सविस्तर ...
जायकवाडी धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्याने परभणी जिल्ह्याच्या गंगाखेड तालुक्यातील मुळी बंधाऱ्याचे सर्वच्या सर्व २० दरवाजे रविवारी दुपारी उघडण्यात आले. परिणामी गोदावरी नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला आहे. ...