यावर्षी ऊस गाळप प्रक्रिया १ नोव्हेंबर रोजी सुरू झाली असून, अवघ्या ३४ दिवसांतच मराठवाड्याच्या २९ साखर कारखान्यांनी २४ लाख ३० हजार २७२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. यामध्ये लातूर जिल्हा सर्वात पुढे असून त्या पाठोपाठ परभणी, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांचा सम ...
रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी या प्रचलित पिकांत नव्या दमाच्या राजमाची दमदार 'एंट्री' झाली अन् नकळत अवघ्या पाच वर्षांत हे पीक 'क्रॉप पॅटर्न चेंजर' ठरल्याचे सिद्ध होत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाही राजमा क्षेत्रात वृद्धी, तर हरभरा क्षेत्रात ...
प्रयोगशील तरुण शेतकरी आणि कृषी उद्योजकांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या वतीने 'कर्मयोगी बाबासाहेब देशमुख कृषिवेद युवा शेतकरी व युवा कृषी उद्योजक पुरस्कार- २०२६' ची घोषणा करण्यात आली आहे. ...
Maharashtra Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांत वाढलेला गारठा आता कमी होताना दिसत आहे. राज्यातील किमान तापमानात वाढ झाल्यानं थंडीची लाट ओसरली असून दिवसाचे तापमान चढ-उतार अनुभवत आहे. येत्या ४८ तासांत मात्र पुन्हा एकदा गारवा वाढू शकतो असा हवाम ...
कृषी विभागाने राज्यातील कापूस उत्पादकतेचा नवीन अहवाल गुरुवारी (दि. ४) नोव्हेंबर रोजी केंद्रीय वस्त्राेद्याेग मंत्रालयाकडे सादर केला. त्याअनुषंगाने सीसीआयने राज्यातील जिल्हानिहाय कापूस खरेदी मर्यादा वाढविली असल्याचे शुक्रवारी (दि. ५) जाहीर केले आहे. ...
Krushi Salla : मराठवाड्यात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहणार असल्याने पिकांमध्ये पाणी व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. कापूस, तूर, रब्बी ज्वारी, गहू तसेच फळबाग आणि भाजीपाल्यावरील थंडीचा परिणाम लक्षात घेऊन तज्ञांनी शेतकऱ्यांसाठी आवश्यक त्या उपाययोज ...
Cold Wave in Maharashtra : राज्यात हिवाळ्याची जोरदार एंट्री झाली असून राज्यभर गारठ्याचा प्रभाव वाढत आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. कोकणात मोठ्या भरतीचा इशारा, मराठवाड्यात गारठा तर मध्य महाराष्ट्र ...
सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत ३४ हजार ५६४ पिशव्या, १७ हजार २८२ क्विंटल कांद्यातून १ कोटी ५५ लाख ४३ हजार ८०० रुपयांची उलाढाल झाल्याचे बाजार समिती प्रशासनाने सांगितले. ...