मराठी हि महाराष्ट्राची मुख्य बोली भाषा. सुमारे ८३ दशलक्ष लोक मराठी भाषा बोलतात. आपण मराठी वर्तमान वाचतो. महाराष्ट्र आणि गोवा इथे मराठी भाषा बोलली जाते. मराठी चित्रपट आंतराष्ट्रीय महोत्सव मध्ये महत्वाचं काम करत आहे. मराठी भाषा भारताच्या २२ अनुसूचित भाषांपैकी एक आहे. Read More
‘आधुनिक मराठी कवितेचे जनक’ कृष्णाजी केशव दामले ऊर्फ कविवर्य केशवसुतांनी विविध विषयांवर काव्यलेखन केले. त्यांनी लिहिलेल्या समाजप्रबोधनपर कविता सर्वाधिक सरस आहेत. या कवितांत ‘तुतारी’ या कवितेला मानाचं स्थान आहे. त्यांच्या सुप्रसिद्ध ‘तुतारी’ या कवितेला ...
सर्जनशील लेखक राजन खान यांच्या लिखाणात नाट्य दडलेले आहे. लिखाणामागील त्यांचा दृष्टीकोन स्पष्ट आहे. त्यांचे सामाजिक कामही मोठे आहे. त्यांचे बेधडक व परखड विचार लोकांना पटतीलच असे नाही. त्यामुळे एखाद्या दिवशी खान यांची गोळ्या झाडून हत्या केली ...
बोलण्यात पुणेकर कोणालाही हार जाणार नाहीत असं म्हटलं जात. पुणेकरांच्या परखड बोलण्याविषयी वेगवेगळी मते असली तरी पुण्याने स्वतःचे असे काही शब्द तयार केले आहेत. जाणून घ्या काही खास पुणेरी शब् ...
सन १८६४ मध्ये सातारा जिल्ह्यातून बोटीवर खलाशी म्हणून गेलेल्या आणि मॉरिशस येथेच स्थायिक झालेल्या लक्ष्मण भोसले व गायकवाड, परब या परिवाराची पाचवी पिढी भारतात येऊन राज्यातील धार्मिक तीर्थस्थळे मंदिरे यांना भेटी देत धार्मिक विधी करीत आहे. ...
नाण्यांच्या टंचाईमुळे बाजारात चॉकलेटचा धंदा भरभराटीस आला आहे. नाणेटंचाईला व्यापारी वैतागले असून, काहीजण टक्केवारीने नाण्यांचा काळाधंदा करीत आहेत. हॉटेल, मेडिकल, पानटपरी, दूधविक्रेते, वृत्तपत्रविक्रेते यांच्याकडे सध्या चॉकलेटच्या मोठ-मोठ्या बरण्या दिस ...
मराठी रंगभूमीवर अनेकविध भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी नयना आपटे यांचा नव्या-जुन्या नाटकांच्या निमित्ताने रंगभूमीवर सातत्याने वावर असतो. त्यामुळे त्यांनी आपला खास असा प्रेक्षकवर्ग जपला आहे. त्यांच्या नाटकांची नाळ तीन पिढ्यांशी जुळलेली आहे. ...
महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे बारा कोटी आहे, तर महाराष्ट्र शासनाचे मराठी भाषेविषयी साठीचे धोरण चौदा कोटींचे आहे. मात्र यापैकी नऊ कोटी मराठी भाषेशी निगडित आस्थापनांवर खर्च होतात आणि उरलेले केवळ पाच कोटी रुपये हे भाषाविषयक विविध उपक्रमांवर खर्च केले ज ...